पृष्ठे
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्वे
तंत्रस्नेही शिक्षकांचे ब्लॉग
बोधकथा
शैक्षणिक संकेतस्थळ
सहशालेय उपक्रम
शालेय प्रकल्प
रायगड जिल्हा परिषद
भारतातील गावे
शिक्षक माहिती
शासन निर्णय
माझी शाळा
डाउनलोड
सर्व वर्तमानपत्र
सर्व जिल्हा परिषद
शालार्थ प्रणाली
बोर्ड शिष्यवृत्ती निकाल
आर टी ई
ई-बुक
भारतरत्न विजेते
ब्लॉग कसा तयार करावा ?
गुगल फॉर्म तयार करणे
भारतीय सण उत्सव
ऐतिहासिक पुस्तके
शाळा संगणकीकरण
मराठी इंग्रजी कविता
पेंशन व जीपीएफ जमा
बालगोपाळ जगत चाचणी
E-Scholarship
बोर्ड गुणपत्रक
मराठी व्याकरण
माझे offline Apps
रायगड पर्यटन स्थळे
संगीत नोटेशन
Apps download
विशेष माहिती
UDISE शोधा
व्हिडीओ कथा
गणित
पायाभूत चाचणी सराव पेपर (दुसरी ते आठवी )
किशोर मासिक
६० दिवसात इंग्रजी वाचन
मराठी शब्दकोश
e learning
Flipbooks
स्वागत नोट
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
मुख्यपृष्ठ
थोर व्यक्तीमत्व
सर्व जिल्हा परिषद
ऐतिहासिक पुस्तके
अॉनलाईन टेस्ट
सर्व वर्तमानपत्र
Guest Post
About
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६
बालगोपाळ जगत 12
बालगोपाळ जगत 12
बालगोपाळ जगत 12
•••••••••••••••••••••
इयत्ता ४ थी
परिसर अभ्यास भाग २
घटक १५
एक अपूर्व सोहळा
•••••••••••••••••••••
निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
•••••••••••••••••••••
शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना का आखली ?
मुघल बादशाहाला आव्हान देण्यासाठी .
सर्व राजेरजवाडयांनी स्वराज्याला मान्यता द्यावी यासाठी.
जिजामातेच्या आग्रहासाठी.
स्वराज्याचा विस्तार व्हावा यासाठी.
राज्याभिषेकाद्वारा समस्त जगाला कोणती गोष्ट कळायला हवी होती ?
शहाजीराजे भोसले यांचा पुञ छत्रपती झाला आहे.
मुघल साम्राज्याच्या वर्चस्वापासून महाराष्ट्राची मुक्तता झाली आहे.
सर्व धर्मांना समान वागणूक देणारे आणि प्रजेला न्याय व सुख देणारे स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण झाले
महाराष्ट्रातील सर्व वतनदारांनी शिवरायांचे मांडलिकत्व स्वीकारले आहे.
शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली ?
प्रतापगड
सिंहगड
रायगड
पन्हाळगड
शिवरायांनी नव्या राजधानीसाठी रायगडाची निवड केली; कारण....................
या गडावरून स्वराज्यावर व शञूवर नजर ठेवणे सोईचे होते.
या गडावर बंदोबस्त चांगला होता.
या गडापासून इतर गड जवळ होते.
या गडावर भवानीदेवीचे वास्तव्य होते .
राज्याभिषेकाच्या आधी शिवरायांनी कोणत्या देवतेस सोन्याचे छञ अर्पण केले ?
रायरेश्वराला
तोरणजाईला
विठ्ठल - रखुमाईला.
भवानीदेवीला
राज्याभिषेकासाठी शिवरायांनी ...............सिंहासन तयार करवून घेतले .
चांदीचे
सोन्याचे
तांब्याचे
संगमरवरी दगडाचे
शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले ?
मोरोपंत पिंगळे
मोरेश्वर पंडितराव
निराजी रावजी
गागाभट्ट
राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी गागाभट्ट कोठून आले होते ?
नाशिकहून
काशीहून
प्रयागहून
हरिद्वारहून
गागाभट्टांचे घराणे मूळचे .............
पुण्याचे
नाशिकचे
ञ्यंबकेश्वरचे
पैठणचे
राज्याभिषेकासाठी ...........नद्यांचे पाणी आणले होते .
पाच
सात
तीन
आठ
राज्याभिषेकासाठी ज्या नद्यांचे पाणी आणले होते , त्यात समाविष्ट नसलेली नदी कोणती ?
ब्रह्मपुञा
गंगा
गोदावरी
कावेरी
राज्याभिषेकाच्या वेळी घागरीच्या ..............छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला .
सहस्र
लक्ष
शंभर
एकशे एक
मनात धरलेले स्वप्न साकार झाले म्हणून राज्याभिषेकाच्या वेळी ..................डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
शिवरायांच्या
जिजाबाईंच्या
रयतेच्या
गागाभट्टांच्या
शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?
स्वराज्य शक
राज्याभिषेक शक
विक्रम सवंत
संवत्सर शक
राज्याभिषेक शक सुरू केल्यामुळे शिवाजी महाराज '..........'झाले .
सम्राट
महान राजे
चक्रवर्ती
शककर्ते राजे
राज्याभिषेक सोहळ्यासाठी ...............अॉक्झिंडेन नावाचा वकील पाठवला होता .
इंग्रजांनी
फ्रेंचांनी
डचांनी
पोर्तुगीजांनी
शिवरायांचा राज्याभिषेक सन ..........मध्ये झाला .
१६७१
१६७२
१६७३
१६७४
चाचणी विषयी प्रतिक्रिया खाली टिक करून द्यावी
चाचणी इतरांसाठी आवश्य शेअर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा